अक्षय कुमार आणि अरशद वारसीच्या “जॉली एलएलबी ३” चित्रपटावर आक्षेप घेत याचिका दाखल झाली असून पुणे सिव्हिल कोर्टाने दोन्ही अभिनेत्यांना समन्स पाठवले आहे. याचिकेत वकील व जज यांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप असून हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधीच हा वाद मिटवला जाण्याची शक्यता आहे.












