Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • चेन्नईची केली पराभवाची हॅट्रिक, कर्णधार गायकवाडनं सांगितलं पराभवाचं कारण..
Top News

चेन्नईची केली पराभवाची हॅट्रिक, कर्णधार गायकवाडनं सांगितलं पराभवाचं कारण..

Chennai defeat hat trick

Chennai defeat hat trick : आयपीएलच्या १९ व्या हंगामाला (IPL 19th Season) सुरूवात होऊन एक आठवडा उलटला. त्यामुळे आता या लिगमध्ये रंगली आहे. असे असताना मात्र एकेकाळी बराच दबदबा असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाला काही सूर गवसलेला नाही. चेन्नईचा लागोपाठ पराभव होत असून काल आरसीबी विरुद्धचा सामना हरल्यानंतर त्यांची पराभवाची हॅटट्रिक (A Hat-trick of Defeats) झाली.

हेही वाचा – पहिल्या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, ‘या’ संघाने पटकावलं पहिलं स्थान..

आरसीबीविरुद्ध सीएसकेची आघाडीची फळी सपशेल नाकाम ठरली आणि संघाला पुन्हा एकदा पराभवाची चव चाखावी लागली. सीएसकेच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संघाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा मात्र प्रचंड संतापला आहे. काल पराभवाची हॅटट्रिक झाल्यावर कॅप्टन गायकवाडच्या रागाच उद्रेक झाला. त्यानंतर त्याने या पराभवाला कारण असलेल्या व्यक्तीचं नाव स्पष्टपणे घेत खापर त्याच्यावर फोडलं,

विशेष म्हणजे, कालच्या आरसीबीविरुद्धच्या पराभवाबद्दल ऋतुराज गायकवाडने स्वतःच जबाबदारी घेतली. मी जर आणखी धावा केल्या असत्या, तर मॅचचा निकाल काही वेगळा लागला असता, पण मी तसं करून शकलो नाही, असं म्हणत त्याने स्वतःच्याच खेळीची चिरफाड करत अपयशाची जबाबदारी स्वीकारली.

आयपीएल 2026 मधील चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवामुळे कॅप्टन ऋतुराज गायकवाड प्रचंड संतापला आहे. काल आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्यांदा संघ हरल्यामुळे कॅप्टन निराश असून त्याने या पराभवाचं कारण त्याने सांगितलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts