Breaking News :
ताज्या बातम्या

भारतीय अर्थव्यवस्थेची 2050 पर्यंत झेप

India GDP forecast 2050
238

अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी भाकीत केले की 2050 पर्यंत भारत 25 ट्रिलियन डॉलरची आर्थिक महासत्ता बनेल. लखनौ आयआयएममध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी जुन्या पद्धती सोडून नवीन भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तरुण लोकसंख्या, प्रचंड देशांतर्गत मागणी, डिजिटल पायाभूत सुविधा आणि भारतीय भांडवलाचा उदय या चार शक्तींमुळे भारताचा वेगवान विकास होईल, असा त्यांचा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts