Breaking News :
ताज्या बातम्या

अतिवृष्टीत वाशीम जिल्ह्यातील ४०४ घरांची पडझड

Heavy rainfall destruction in Washim district
200

वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या दुर्घटनेत जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. यात एका व्यक्तीसह ३५ जनावरे आणि ३ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून घरांची देखील परझड झाली आहे.या धक्क्यातून सावरण्यासाठी शासनाकडून कधी मदत मिळेल. याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts