• Home
  • राजकारण
  • मालेगाव ब्लास्ट आणि खंडणीवर पृथ्वीराज चव्हाण यांची गंभीर टीका
ताज्या बातम्या

मालेगाव ब्लास्ट आणि खंडणीवर पृथ्वीराज चव्हाण यांची गंभीर टीका

Malegaon blast 2008
152

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव ब्लास्ट आणि महाराष्ट्रातील खंडणीमुक्त उद्योगाबाबत कठोर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री दिल्लीच्या परवानगीशिवाय मालेगाव ब्लास्टबद्दल बोलणार नाहीत,” आणि “खंडणीखोरांना राजाश्रय मिळाल्यानेच त्यांचा प्रभाव वाढला आहे.” चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फडवण्याचे आणि कार्यवाहीची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts